श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही

श्रीरामनगर वासीयांचे जंगलात दुसऱ्यादिवशी मुक्काम वन्यप्राण्यांचा मोठा धोका प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही सडक अर्जुनी=  तालुक्यातील श्रीरामनगर येथील पुनर्वसित नागरिकांनी शासनाच्या दुर्लक्षाविरोधात मोठा निर्धार करत ४ डिसेंबर २०२५ रोजी कालीमाती, कवलेवाडा, झलकर्गोंदी या मूळ गावी परत जाऊन शेती सुरू करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पुनर्वसनाला तब्बल १३ वर्षे पूर्ण झाली, पण गावकऱ्यांच्या सुमारे १६ मूलभूत […]

Continue Reading

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!”

श्रीरामनगर पुनर्वसनातील ग्रामस्थांचा थरारक निर्धार! “मागण्या पूर्ण करा… अन्यथा आम्ही आमच्या स्वगावीच राहणार!” श्रीराम नगर पुनर्वसन – आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी श्रीराम नगर पुनर्वसन येथील संपूर्ण ग्रामस्थांनी आपल्या पुरणगाव कारीमाती – नवलेवाडी – जलकरगोंदी या मूळ गावी पुनःप्रवेश केला आहे. सन 2012-13 मध्ये वनविभागाच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले होते. मात्र पुनर्वसनातील […]

Continue Reading

सडक अर्जुनी तालुक्यातील तीन गावांची जनता स्वगावी परतण्याच्या मार्गावर वनविभागावर निषेधाची झोड

सडक अर्जुनी तालुक्यातील तीन गावांची जनता स्वगावी परतण्याच्या मार्गावर वनविभागावर निषेधाची झोड सडक अर्जुनी= तालुक्यातील झलकारगोंदी, काळीमाती आणि कवलेवाडा या पुनर्वसन झालेल्या तीन गावांतील नागरिकांनी अखेर शासन व वनविभागाविरोधात निर्णायक पाऊल उचलले आहे. उपासमारीच्या काठावर आलेल्या या रहिवाशांनी “आता जगायचं तर स्वगावी… नाहीतर मरू!” असा थेट इशारा देत मूळ गावी परतण्याचा निर्णय पक्का केला. पुनर्वसन […]

Continue Reading