आता आरपारची लढाई! ५ दिवसांत न्याय द्या, अन्यथा पुनर्वसित ग्रामस्थ स्वगावी परतणार; परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची
आता आरपारची लढाई! ५ दिवसांत न्याय द्या, अन्यथा पुनर्वसित ग्रामस्थ स्वगावी परतणार; परिणामांची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची वारंवार दिलेली आश्वासने हवेत विरली; कवलेवाडा, कालीमाटी आणि झंकारगोंदी येथील आदिवासी ग्रामस्थांचा जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम इशारा, प्रश्न न सुटल्यास मूळ गावाकडे कूच करण्याची घोषणा. सडक अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित करण्यात आलेल्या कवलेवाडा, कालीमाटी आणि झंकारगोंदी येथील आदिवासी ग्रामस्थांचा […]
Continue Reading
