सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
सात तासांचा सडक अर्जुनी शहरात अंधार : महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह सडक अर्जुनी शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच नुकतेच तब्बल सात तासांपर्यंत शहर अंधारात बुडाले. या घटनेने नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 🔹 अंधारामुळे ठप्प झालेले शहर सकाडच्या 4 वाजता […]
Continue Reading
