वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान 500 केळीची झाडे जळून खाक
वणव्याचा कहर : ब्राह्मणी खडकीतील शेतकऱ्याचे मोठे नुकसान 500 केळीची झाडे जळून खाक सडक अर्जुनी, प्रतिनिधी : तालुक्यातील बामणी खडकी येथील प्रगतशील शेतकरी मोहन तवाडे यांच्या शेतात जंगलातील वणव्यामुळे भीषण आग लागून केळीचा बगीचा जळून खाक झाला आहे. या आगीत सुमारे 500 केळीची झाडे पूर्णतः नष्ट झाली असून शेतकऱ्याचे अंदाजे दीड ते दोन लाख रुपयांचे […]
Continue Reading
